मंगळवार, १ जुलै, २०१४

suspension रद्द होऊन कामावर परत घेतील का ?

!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,

माझ्या एका जोतिष मित्रास एका जातकाने suspension रद्द होऊन कामावर परत घेतील का असा प्रश्न विचारला त्यामुळे अशा प्रश्नांना के. पी. मध्ये कुठले नियम वापरतात आणि मि अशा पद्धतीचा एक प्रश्न २०११ रोजी प्रश्न कुंडली मांडून यशस्वी सोडविला होता. त्याचा तपशील माझ्याकडे असल्याने सदर कुंडलीसह येथे मांडत आहे.

आपला
Preview

मंगळवार, २४ जून, २०१४

स्मार्त व भागवत एकादशी संबंधी ..!!

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

आषाढी एकादशी या वर्षी कालेंडर मध्ये दोन तारखा दर्शिवित आहे एक ८ जुलै आणि ९ जुलै, यात ८ तारखेस ही स्मार्त एकादशी आहे तर ९ तारखेस ही भागवत एकादशी आहे जो की प्रत्येक माळकरी हीच एकादशी गृहीत धरतात. याच दिवशी पंढरपूर यात्रा असते आणि त्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ लागलेली असते. या दोन एकाशितीला फरक हा पंचांगाच्या आधारे आपल्या समोर मांडत आहे.

वर्षातून २४ एकादशींचा उपवास असतो. त्यामध्ये ४ ते ६ वेळा स्मार्त व भागवत एकादशी येत असतात. सूर्योदयानंतर १ मिनीटसुध्दा एकादशी नसताना महाजे संपूर्ण दिवशी व्दादशी तिथी असताना व्दादशीच्या दिवशी एकाशीच उपवास कसा दिला जातो अशी शंका येते.

सध्याच्या काळात स्मार्त / भागवत (वैष्णव ) असे दोन संप्रदाय आहेत. एकादशीव्रत स्मार्तासाठी परानाप्रधान आहे आणि भागवंताना उपोषप्रधान आहे. पारण्यास द्वादशी सुर्योदयास असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्मार्तांनी करावे. भागवंताना उपोषणाच्या दिवशी दशमी वेध होता कामा नये. दशमीवेध होत असेल म्हणजे एकाशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदयवेळी ( १ ता. ३६ मी.) असेल तेंव्हा दशमीविध्द  एकाशीचा दिवस सोडून द्वादशीच्या दिवशी भागावत संप्रदायांनी एकादशीव्रत करावे असे आहे. हा मुख्य नियम आहे.

हा सर्व विचार धर्मसिंधु, निर्णयसिंधू ई. ग्रंथामध्ये दिलेला आहे.


Preview

मंगळवार, १७ जून, २०१४

गुरूपालट

!! श्री स्वामी समर्थ !!
जेष्ठ कृ ७, गुरुवार १९/६/२०१४ रोजी ८ वाजून ४७ मि. गुरु कर्क राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल गुरुवार सकाळी ६/५६ ते १०/३८ मि. पर्यंत आहे.  मेष,  धनु, व सिंह या राशींना ४-८-१२ वा गुरु येत असल्याने व लावहापादाने ज्या राशीत येत आहे. त्यांनी पिडापारिहारार्थ गुरूच्या उद्धेशाने जप, दान पूजा अवश्य करावी.

कर्क राशीत गुरु असता ज्यांची जन्म राशी मेष आहे अशा व्यक्तींना तो ४ था येईल. याच प्रमाणे वृषभ राशीला - ३ रा, मिथुनेला -२ रा, कर्केला - १ ला, सिहेला - १२ वा, कन्येला - ११ वा, तुळेला- १० वा, वृश्चिकला - ९ वा, धनुला ८ वा, मकरेला - ७  वा, कुंभेला - ६ वा, मिनेला - ५ वा येईल. 

आपल्या जन्म राशीपासून गुरु २, ५, ७, ९, ११ वा शुभफल देणारा आहे तर १, ३, ६, १० वा मध्यम आणि ४, ८, १२ वा हा अनिष्ठ असतो. गुरु हा अनिष्ठ असता गुरूचा जप, होम, शांति करावी. त्यायोगे संकटाचे निवारण होते.

दरवर्षी दिवाळी अंकात ग्रहांच्या नक्षत्र गोचर भ्रमनांचा विचार करून राशी भविष्य लिहीत असताना  ज्या राशीना ४,८,१२ वा गुरु सुरु असतो त्यावेळे अशा राशींना निश्चीत अडचणी किंवा संकाटाना सामोरी जावे लागते मग मुळ कुंडलीत दशाजरी शुभ कारक असल्या तरी गोचर भ्रमणाची  अशा  जातकांना साथ मिळत नाही आणि येणाऱ्या शुभ कार्यास व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीत गुरु पालटास जरी महत्त नसले तरी देखिल गोचर भ्रमणाचा अनुभव हा येतो. 

कर्क राशीत गुरु असता जन्म राशीफले - (दि. १९/६/२०१४ ते १४/७/२०१५)
१) मेष - धननाश 
२) वृषभ - क्लेश दायक
३) मिथून - धनप्राप्ती 
४) कर्क - भयपरद 
५) सिंह - पीडाकारक
६) कन्या - धनलाभ 
७) तुळ - विपत्तीदायक
८) वृश्चिक - रोगोपद्र्व 
९) धनु - रोग भय 
१०) मकर - सन्मान प्राप्ती 
११) कुंभ - शोकप्रद 
१२) मीन - सोख्य दायक 

आपला, 
Preview

शुक्रवार, २ मे, २०१४

श्राद्ध आणि विज्ञान


आपण श्राद्ध विधी करतो पण ते का करावे ? ते खरोखर पितरांपर्यंत पर्यंत पोहोचते का? श्राद्धाचे खरे महत्व काय?

प्रश्न: पिंडाला कावळा शिवला नाही तर तोः वासनाग्रस्त जीवात्मा अडून बसतो त्याला कसा कळत कि हा प्रेतात्माला आहे?
radio active धातू असतात . त्यातून तेज विकिरण होते लोहचुंबक लोखंडाचे आकर्षण करते वायू स्वभावताच संचार करतो diffusion काजव्यात,काही जन्तुत, काही माश्यात तेज विकीरणाची शक्ती असते  दाटअंधारात माणसाला दिसणार नाहीत अश्या वस्तू मांजरीला घुबदना दिसतात कावळ्याच्या दृष्टीला त्या सुष्मतम दृष्टीने तोः प्रेअत्जीव पाहू शकतो हा प्रेअत्जीव पिंडाभवतीअसतो तर तोः कावळ्याला पिंडस्पर्श करू देत नाही पिंडा जवळ कावळा येतो पण परंतु स्पर्श न करताच परत जातो.

विज्ञानम्हणजे काय ? काय श्राद्ध हे science आहे का ?
विज्ञान हे बदलणारे असते त्यांचे निष्कर्ष शाश्वत आहेत एकाची हजामत दुसरा करतो आणि दुसर्याची तिसरा......अनुच विभाजन करताना इलेक्ट्रोन , प्रोटोन , आणि nutron असे तीनच कण सुरुवातीला सापडले पुढे १०७ च्या जवळपास कण सापडलेत म्हणजे ते प्रयोग करतात प्रयोगाची प्रक्रिया अशीच अखंड सुरु आहे त्यामुळे निष्कर्ष बदलतात पण श्राद्ध हे chemistry aani physics सारखे बदलणारे विज्ञान नाही त्याचे विशेष सिद्धांत शाश्वत आहेतश्राद्ध हे न बदलणारे आहे श्रद्धाचा सबंधविश्व देवाशी असतो वासू , रुद्र, आदित्ये देव्ताशी आहे पिता प्रपिता व प्रपितामः हे वासू, रुद्र, व आदित्ये रूप आहे श्राद्ध मंत्र व विधी हे देवतांशी संपर्क साधून देतात ब्रह्मा देवाने आधी ऋषी निर्माण केलेत नंतर पितान ,नंतर देव, नंतर मानव. पण हे आधुनिकांना पटत नाही कारण विश्वाच्या मुलाशी चैत्रान्ये शक्ती आहे जे सर्व विश्वाचा पसारा त्यातून निर्माण झाला व त्याचे नियमन ,नियंत्रण,करण्याकरताच तर शास्त्रे निर्माण झालीत.