शुक्रवार, २ मे, २०१४

श्राद्ध आणि विज्ञान


आपण श्राद्ध विधी करतो पण ते का करावे ? ते खरोखर पितरांपर्यंत पर्यंत पोहोचते का? श्राद्धाचे खरे महत्व काय?

प्रश्न: पिंडाला कावळा शिवला नाही तर तोः वासनाग्रस्त जीवात्मा अडून बसतो त्याला कसा कळत कि हा प्रेतात्माला आहे?
radio active धातू असतात . त्यातून तेज विकिरण होते लोहचुंबक लोखंडाचे आकर्षण करते वायू स्वभावताच संचार करतो diffusion काजव्यात,काही जन्तुत, काही माश्यात तेज विकीरणाची शक्ती असते  दाटअंधारात माणसाला दिसणार नाहीत अश्या वस्तू मांजरीला घुबदना दिसतात कावळ्याच्या दृष्टीला त्या सुष्मतम दृष्टीने तोः प्रेअत्जीव पाहू शकतो हा प्रेअत्जीव पिंडाभवतीअसतो तर तोः कावळ्याला पिंडस्पर्श करू देत नाही पिंडा जवळ कावळा येतो पण परंतु स्पर्श न करताच परत जातो.

विज्ञानम्हणजे काय ? काय श्राद्ध हे science आहे का ?
विज्ञान हे बदलणारे असते त्यांचे निष्कर्ष शाश्वत आहेत एकाची हजामत दुसरा करतो आणि दुसर्याची तिसरा......अनुच विभाजन करताना इलेक्ट्रोन , प्रोटोन , आणि nutron असे तीनच कण सुरुवातीला सापडले पुढे १०७ च्या जवळपास कण सापडलेत म्हणजे ते प्रयोग करतात प्रयोगाची प्रक्रिया अशीच अखंड सुरु आहे त्यामुळे निष्कर्ष बदलतात पण श्राद्ध हे chemistry aani physics सारखे बदलणारे विज्ञान नाही त्याचे विशेष सिद्धांत शाश्वत आहेतश्राद्ध हे न बदलणारे आहे श्रद्धाचा सबंधविश्व देवाशी असतो वासू , रुद्र, आदित्ये देव्ताशी आहे पिता प्रपिता व प्रपितामः हे वासू, रुद्र, व आदित्ये रूप आहे श्राद्ध मंत्र व विधी हे देवतांशी संपर्क साधून देतात ब्रह्मा देवाने आधी ऋषी निर्माण केलेत नंतर पितान ,नंतर देव, नंतर मानव. पण हे आधुनिकांना पटत नाही कारण विश्वाच्या मुलाशी चैत्रान्ये शक्ती आहे जे सर्व विश्वाचा पसारा त्यातून निर्माण झाला व त्याचे नियमन ,नियंत्रण,करण्याकरताच तर शास्त्रे निर्माण झालीत.