मंगळवार, ५ जुलै, २०१६

कुंडली गुण मिलन

!! श्री स्वामी समर्थ !!

शास्त्रामध्ये संगीतल्याप्रमाणे षोडष संस्कारापैकी लग्न हा एक त्यातील भाग आहे. आजच्या आधुनिक जमान्यामध्ये केवळ गृह-गृहस्थी (संसार) चालविणे, कुटुंबाचा वंश वाढविणे एवढाच मर्यादित राहिला नसून कुणी पैशासाठी, आपले करियर बनविण्यासाठी, कोणी परदेशात स्थिर होण्यासाठी, तर कुणी निर्मल-निर्भेढ प्रेमात पडून लग्न करतो. असा उद्देश घेऊन जातक हे ज्योतिषकडे येतो हा माझा नित्य अनुभव आहे. याच प्रकारची वधू-वरांचे पालक देखील कुंडली मिलणासाठी येत असतात. ज्यांना ज्योतीष्याचे ज्ञान नाही ते “किती गुण जमतात?” असा प्रश्न करतात. खरे पाहता ३० च्यावर गुण पाहिल्यावर देखील “कुंडली जुळत” नसल्याने लग्न जीवनात अडथळे अथवा त्रास येऊ शकतो. त्यामुळे गुण १८ पेक्षा कमी गुण असल्यास देखील “कुंडली मिलन” केल्यास लग्नजीवनात, आनंद, सुख भरून राहून ते टिकते. त्यातच “मुलीला मंगळ” असे बौऊ करणारे देखील कमी नाहीत, पुढे हा विषय मांडू ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा