बुधवार, १३ जुलै, २०१६

"जन्म कुंडली आणि प्रश्न कुंडली"


!! श्री स्वामी समर्थ !!

जन्म कुंडली आणि प्रश्न कुंडलीतील फरक हा प्रश्नकर्त्याने (जातकाने) समजला पाहिजे. जन्म कुंडली हि आपल्या जीवनाचा आराखडा असून जीवनातील चढउतार किंवा घटना यांचा तपशील ओळखता येतो. उदा. विवाह योग, नौकरी ईत्यादी.. यासाठी जन्मवेळ ही अचूक असावी लागते. परंतू प्रश्न कुंडली हि जातक ज्यावेळी प्रश्न घेऊन येतो त्यावेळी हि मांडली जाते आणि याची उत्तरे देखील अगदी समीप व अचूक असतात. मग एक कुठलाही साधा प्रश्न असेल जसे कि, नौकरीच्या मुलाखतीत यश मिळेल का किंवा जमीन/घर मिळेल का?, हरवलेल्या व्यक्ती, वस्तू, कागदपत्र, निवडणूकत यश ई. प्रश्न हे प्रश्न कुंडलीद्वारे सोडविण्यास यश मिळते हा माझा नित्याचा अनुभव..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा